Saturday, 30 August 2025

निवांत क्षण

निवांत क्षण घालवण्यासाठी जगाशी संपर्क तोडला होता. तेव्हा लक्षात आलं की आपण नेहमी ज्यांची विचारपूस करत होतो, त्यांनी मात्र आपल्याला विचारलंही नाही.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑगस्ट २०२५

No comments:

Post a Comment