एखादी हलकी जखम झाली किंवा इतरांचं दुःख कानावर पडलं तर ओठातून नकळत "आई गं" शब्द निघतो. आणि एखादं स्फूर्तीच/ताकदीचं काम असेल तर "बाप रे" असा शब्द ओठातून सहज निघतो.
अर्थातच, आपल्या आयुष्यात आईची ममता आणि वडिलांपासून मिळालेली प्रेरणेला फार महत्त्वाची आहे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ जूलै २०२३