Thursday, 14 August 2025

औपचारिकता

जन्मानंतर आपला जीवनप्रवास सुरू होतो आणि तो स्मशानापर्यंत पोहोचल्यावर थांबतो. या प्रवासादरम्यान नातेवाईक फक्त औपचारिकतेपोटी आपल्या सोबत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ ऑगस्ट २०२५

No comments:

Post a Comment