Saturday, 12 July 2025

आपली माणसं

संकट आल्यावर जगाशी संपर्क तुटला होता. तेव्हा लक्षात आलं की आपण नेहमी ज्यांची विचारपूस करत होतो, त्यांनी आपली विचारपूससुद्धा केली नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ जुलै २०२५

No comments:

Post a Comment