यल्लप्पा सटवाजी कोकणे
Saturday, 28 June 2025
उसाचा चोथा
चोथा होईपर्यंत उसाचा रस काढला जातो, कारण शेवटच्या थेंबामध्येही त्याचा गोडवा टिकून असतो. माणसाचंही तसंच असतं — चांगल्या माणसांची गरज संपली की, त्यांची किंमत कमी होते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ जून २०२५
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
View mobile version
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment