Tuesday 4 June 2019

आत्महत्या

परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आणि विचार करणं बंद होऊन जीव नकोसा झाल्यावर शेवटचा पर्याय म्हणून माणसं "आत्महत्या" करतात आणि कुटूंबाला पोरकं करतात. खरं तर "आत्म" परिक्षण करत वाईट परिस्थितीची "हत्या" करून त्यावर विजय मिळवायचा प्रयत्न करायचा असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ जून २०१९

No comments:

Post a Comment