Saturday, 28 June 2025

उसाचा चोथा

चोथा होईपर्यंत उसाचा रस काढला जातो, कारण शेवटच्या थेंबामध्येही त्याचा गोडवा टिकून असतो. माणसाचंही तसंच असतं — चांगल्या माणसांची गरज संपली की, त्यांची किंमत कमी होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ जून २०२५

No comments:

Post a Comment