घुसमट नको विचारांची
मनातलं सारं बोलून घे
घातक आहे विचार गर्दी
वाद आता मिटवून घे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१९
घुसमट नको विचारांची
मनातलं सारं बोलून घे
घातक आहे विचार गर्दी
वाद आता मिटवून घे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१९
मनात साचलेलं सारं काही
थांबवलं आहे सध्या लिहणं
शिकतो आहे आजकाल मी
तिच्या विचारांशिवाय जगणं
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ सप्टेंबर २०१९
शुन्य जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला काहीच किंमत नसते. जर तो एखाद्या अंकाच्या शेवटी जाऊन बसतो तेव्हा शुन्याची व त्या अंकाची किंमत वाढते. माणसांनी देखील नेहमी शुन्यासारखं वागावं. माणसांनी माणसांच्या मागे खंबीरपणे उभं रहावं. त्यामुळे स्वतःबरोबर दुसऱ्याचीही किंमत वाढते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ सप्टेंबर २०१९
यंदाही आगमन झाले बाप्पाचे।
यावे पाहण्यास रूप देखणे।।
वाट पाहतो आहे आम्ही तुमची।
स्वागतास उभे परिवार कोकणे।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ सप्टेंबर २०१९