जितकी शांतता असेल तितकाच घडाळ्याच्या सेकंद काट्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो त्याच प्रमाणे मनातील विचारांचे वादळ जितके कमी वाहतील तितकाच ध्येयाचा किनारा लवकर सापडतो.
एखादं कार्य पूर्ण होत असताना एक वेगळाच उत्साह व ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होत असते याचं कारण एकच असतं ते म्हणजे पूर्ण होणाऱ्या कामाची सुरूवात ही सकारात्मक दृष्टीने सुरू झालेली असते.