Saturday, 26 April 2025

विचार बदलला की

जगाला जसं वागायचंय तसं त्यांना वागू द्यावं. आपण त्यांचा विचार करायचा नसतो. आपण त्यांच्याकडे लक्ष दिले की आपला विचार बदलला जातो. जर विचार बदलला की जगणं अवघड होऊन जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ एपिल २०२५

No comments:

Post a Comment