यल्लप्पा सटवाजी कोकणे
Saturday, 26 April 2025
विचार बदलला की
जगाला जसं वागायचंय तसं त्यांना वागू द्यावं. आपण त्यांचा विचार करायचा नसतो. आपण त्यांच्याकडे लक्ष दिले की आपला विचार बदलला जातो. जर विचार बदलला की जगणं अवघड होऊन जातं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ एपिल २०२५
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment