Tuesday 20 August 2024

मनाचा आवाज

इतरांच्या बोलण्याकडे जरी आपण लक्ष देत असलो तरी सुद्धा मनाचा आवाज ऐकला पाहिजे. कारण असे केल्याने पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही व वैयक्तिक, कौटुंबिक होणारे नुकसान टळून जाते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० ऑगस्ट २०२४

No comments:

Post a Comment