इतरांच्या बोलण्याकडे जरी आपण लक्ष देत असलो तरी सुद्धा मनाचा आवाज ऐकला पाहिजे. कारण असे केल्याने पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही व वैयक्तिक, कौटुंबिक होणारे नुकसान टळून जाते.
परिस्थितीचा सामना करताना आपण भानावर असणे गरजेचं असतं. कारण शांत मनाने घेतलेल्या निर्णयाने माणूस घडतो आणि रागात घेतलेल्या निर्णयाने मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.