Sunday 23 June 2024

कावळ्याला ठेवलेला घास

आपण एखाद्याला दिलेला त्रास ती व्यक्ती जन्मभर विसरू शकत नाही. आणि त्याच व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कावळ्याला ठेवलेला घास हा माफी मागण्याचा शेवटचा दिवस माणून आपण क्षणात सर्व विसरून जातो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ जून २०२४

No comments:

Post a Comment