Wednesday 27 March 2024

मृत्यू

मृत्यू आपल्याला भेटायला नेहमीच दबा धरून बसलेला असतो. तो भेटला की सर्वच राहून जातं. यासाठी मनात साठवून ठेवलेला राग बाजूला सारून आपल्या माणसांना नेहमी भेटत राहीलं पाहिजे किंवा त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ मार्च २०२४

No comments:

Post a Comment