Sunday, 21 April 2019

विचार

वाक्यात असलेल्या दोन शब्दातील अंतरामुळे वाक्याचा अर्थ वाचकांना लवकर कळतो. त्याचप्रमाणे नात्यात जर सुरक्षित अंतर असेल तर जगण्याचा अर्थ कळतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ एप्रिल २०१९