Thursday, 1 December 2016

इच्छा दहन

प्रत्येक वेळी एक मजबूरी असते
म्हणून माणूस अन्याय सहन करतो,
त्यामुळे स्वतःच बरयाचदा तो
नकळत आपल्या इच्छा दहन करतो !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ मे २०१५

No comments:

Post a Comment