घरात पसारा वाढला की तो आपल्याला आवडत नाही. आपण लगेच वस्तू जागच्या जागी ठेवतो. मग मनात विचारांचा पसारा कशाला हवा. सर्वच गोष्टींचा एका वेळी विचार करू नये. विचारांचा पसारा वाढला की सुटसुटीत असलेलं जगणं सुद्धा बंधिस्त वाटतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ फेब्रुवारी २०२५