बाहेरच्या जगातील आपल्याच माणसांची मनं दुखवून घरात चार भिंतीत राहणाऱ्या चार माणसांची मनं जपावी लागतात. कारण आयुष्य वाहून नेताना बाहेरच्या व्यक्तीपेक्षा घरातील हक्काच्या व्यक्तीची आदरयुक्त भीती हे करण्यास भाग पाडते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ सप्टेंबर २०२४