आपल्याला एखाद्या ठिकाणी कमीपणा जाणवत असेल, तर तो स्वीकारावा लागतो. यात जर आपला अहंकार आडवा येत असेल, तर तो आपला पराजय आहे. कमीपणा स्वीकारून काही दिवस त्या कामापासून दूर राहावं. कालांतराने ज्यामुळे आपल्याला कमीपणा जाणवला, त्याची चूक लोकांच्या लक्षात येते आणि आपण पुन्हा लोकांना योग्य वाटू लागतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१६ एप्रिल २०२६
No comments:
Post a Comment