Thursday, 6 August 2026

स्मशानात आपल्या शरीरासोबत

दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून मनात दडवलेल्या वेदना आणि न बोललेल्या गोष्टी शेवटी स्मशानात आपल्या शरीरासोबत राखेतच मिसळून जातात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०६ ऑगस्ट २०२६