एखादी खोली जर खुप दिवसांपासून बंद असेल तर त्या खोलीत बरीच धुळ जमा होते आणि जर मनाची दरवाजे खुली ठेवून चांगल्या विचारांचे स्वागत केले तर प्रसन्न वाटते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ ऑक्टोबर २०१७
एखादी खोली जर खुप दिवसांपासून बंद असेल तर त्या खोलीत बरीच धुळ जमा होते आणि जर मनाची दरवाजे खुली ठेवून चांगल्या विचारांचे स्वागत केले तर प्रसन्न वाटते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ ऑक्टोबर २०१७
वृत्त - आनंदकंद
गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा
वाटली नाही भीती कधी
माणूस जिवंत असताना
थोडसं घाबरायला होतं
स्मशान वाट चालताना
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० ऑक्टोबर २०१७
वाटली नाही भीती कधी
माणूस जिवंत असताना
थोडसं घाबरायला होतं
स्मशान वाट चालताना
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० ऑक्टोबर २०१७
माझ्यासाठी १९ ऑक्टोबर २०१७, लक्ष्मी पूजन, दिपावली हा एक अविस्मरणीय दिवस ठरला. मा. प्रदिप निफाडकर (मराठी गझलाकार) यांच्यामुळे आज माझी भेट मा. श्यामराव जोशी सर (संस्थापक ग्रंथसखा वाचनालय - बदलापूर) व मा. दिलीप म्हैसालकर सर (ग्रंथसहवासचे समन्वयक - नागपूर) यांची आज ग्रंथसखा वाचनालयात (बदलापूर) येथे भेट झाली.
आजच्या भेटीत जोशी सर व म्हैसाळकर सरांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले.
आजची ही अविस्मरणीय भेट मा. प्रदिप निफाडकर सरांमुळेच झाली. खुप खुप धन्यवाद सर.
(छायाचित्र : डावीकडून जोशी सर, म्हैसाळकर सर आणि मी)
#ग्रेटभेट #अविस्मरणीयभेट
यल्लप्पा सटवाजी कोकणे
विचार
माणसातलं माणूसपण संपलं कि संशयाला जागा मिळते. नाती दुरावली व दुखावली जातात. म्हणून अंतरमनाने विचार करून खरे कोण आणि खोटे कोण हे जाणून घेणे फार गरजेचं असतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ ऑक्टोबर २०१७