खोटं बोलणारे भीती आणि दडपणाखाली जगत असतात. त्यांना खूप विचार करून वागावं लागतं. त्यांच्या हातून नकळत बऱ्याच चुका होण्याची शक्यता असते. खरं बोलणारे मात्र एकदम बिनधास्त जगतात. ते आपलं म्हणणं सहज बोलून मोकळे होतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०८ एप्रिल २०२६
No comments:
Post a Comment