आपण जेव्हा खरं बोलून मोकळे होतो, तेव्हा कधीकधी ज्याच्याबद्दल बोललो आहे त्या व्यक्तीला राग येणं स्वाभाविक आहे. समोरची व्यक्ती आपला राग थेट व्यक्त करत नसली, तरी परिणाम म्हणून हळूहळू नातेसंबंधांतील अंतर वाढत जातं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१० जानेवारी २०२६
No comments:
Post a Comment