Saturday, 22 March 2025

मनाला स्पर्श

कान तर स्वतःचे असतात पण त्या कानात दुसऱ्यांचे विचार शिरल्यावर ते मनाला स्पर्श करण्याअगोदर त्यातल्या अस्वस्थ करणाऱ्या विचारांना दूर केलं पाहिजे. शब्द थेट मनावर परिणाम करत असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ मार्च २०२५

No comments:

Post a Comment