यल्लप्पा सटवाजी कोकणे
Tuesday, 3 December 2024
पश्चात्ताप आणि अपयश
बराच वेळा असं होतं की आपला मेंदू दुसऱ्यांच्या विचारांवर चालत असतो. याचा परिणाम शेवटी पश्चात्ताप आणि अपयश मिळतं. म्हणून जरी आपण दुसऱ्याचं ऐकत असलो तरी आपल्याला आपल्या मनाला योग्य वाटेल ते करावं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०३ डिसेंबर २०२४
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment