Sunday, 31 January 2021

विचारांचे वादळ

जितकी शांतता असेल तितकाच घडाळ्याच्या सेकंद काट्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो त्याच प्रमाणे मनातील विचारांचे वादळ जितके कमी वाहतील तितकाच ध्येयाचा किनारा लवकर सापडतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जानेवारी २०२१

No comments:

Post a Comment