यल्लप्पा सटवाजी कोकणे
Sunday, 31 January 2021
विचारांचे वादळ
जितकी शांतता असेल तितकाच घडाळ्याच्या सेकंद काट्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो त्याच प्रमाणे मनातील विचारांचे वादळ जितके कमी वाहतील तितकाच ध्येयाचा किनारा लवकर सापडतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जानेवारी २०२१
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment