वय वाढत जातं, तेव्हा शरीर थकायला लागतं. परिस्थिती सारखी खुणावत असते — "तुझी जबाबदारी अजून संपलेली नाही." माणूस शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असतो, कारण त्याला जबाबदारीची जाणीव असते. जे जीवंत असूनही मेल्यासारखे असतात, त्यांना जगाचं काहीच देणं-घेणं नसतं!
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०७ नोव्हेंबर २०२५